रामनवमीला झालेल्या घटनेसंदर्भात आज मानखुर्द पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि मानखुर्दमध्ये शांतता व सलोखा रहावा अशी मागणी केली. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, मुंबई उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश सिंह, मंडळ अध्यक्ष सतिश तिडके, आर डी यादव, शैलेश साळुंखे, बाळासाहेब मोटे, राजा सूरी, धर्मवीर सिंह, मीरा उन्हाळे, भाजप पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Today met Mankhurd police authorities regarding the violence that took place on Ram Navmi. Reviewed the current situation. Uninterrupted peace and harmony should be ensured in Mankhurd. *Manoj Kotak MP*