आज अण्णाभाऊ साठे नगर, मांगीर बाबा मंदिर, मानखुर्द वॉर्ड क्र १४१ येथे मातंग समाजाच्या चिंतन परिषदेमध्ये सहभागी झालो आणि मातंग समाजाच्या बांधवांशी संवाद साधला. यावेळी किशोर मोरे आणि १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*