आज मानखुर्द शिवाजी नगर येथे उत्तर भारतीय मोर्चा चौपाल सभेस उपस्थित राहून लोकांना संबोधित केले. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय, जयप्रकाश सिंह, आर डी यादव, विरेंद्र सिंह ठाकूर, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.