बाप्पाच्या आगमनाने चैतन्य, आनंद व उत्साहचे वातावरण निर्माण झाले पण आज अनंत चतुर्दशी च्या दिवशी गणरायाला जड अंतःकरणाने निरोप दिला. जगावरील कोरोनाचे संकट संपून सर्वांना समृद्ध, सुखी व आनंदी ठेवावे अशी गणरायाला प्रार्थना केली. यावेळी पवई तलाव भांडुप, शिवाजी तलाव, भांडूपेश्वर कुंड, कृत्रिम तलाव येथे भेट देऊन नगरसेविका जागृती पाटील आणि नगरसेविका समिता कांबळे यांच्याद्वारे विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! *मनोज कोटक खासदार*