भांडूप रेल्वे स्टेशन येथे सामान्य नागरिकांच्या हितासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, ही मोहीम ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशांना लोकल ट्रेन मध्ये प्रवास करण्यास देण्यात यावा यासाठी होती. ईशान्य मुंबईतील आमदार ,नगरसेवक भाजपा कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते